मुखपृष्ठाविषयी – Jacana Pheasant
*CLICKED By Dr Salil Choksi MD, Virar, Mah, Jun ‘22* *215/365: Pheasant-tailed Jacana (Hydrophasianus chirurgus)* *Water Princess!* Widespread resident- freshwater wetlands with floating vegetation. 31 cm (60 cm with tail); Chocolate brown body, white head & wing patch, golden silky nape, long legs elongated toes & straight claws, sharp white… Continue reading मुखपृष्ठाविषयी – Jacana Pheasant
संपादकीय : आणखी एक समिती अभिजात मराठीसाठी
केंद्र सरकारने आजवर तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया व तेलगू या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेलाही हा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न चालू आहेत. असा दर्जा मिळाल्याने त्या भाषेला राजमान्यता मिळाली असे समजले जाते व भाषेच्या उन्नतीसाठी केंद्राकडून भरीव आर्थिक मदत मिळवण्याचा… Continue reading संपादकीय : आणखी एक समिती अभिजात मराठीसाठी
मौज – सत्यकथेचा अस्त
It is much easier to be critical than to be correct. (अचूक असण्यापेक्षा टीका करणे खूप सोपे असते.) बेंजामिन डिझरेली, ब्रिटिश मुत्सद्दी (१८०४ – १८८१) सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर या मान्यवर संपादकांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या ‘मौज–सत्यकथा बंद पडण्यामागील कारणांची मीमांसा’ या विषयाचा आवाका मोठा आहे आणि त्यामुळे लेखाची व्याप्तीही… Continue reading मौज – सत्यकथेचा अस्त
मोठी माणसे ६
रा.ग. जाधव १९९५ हे वर्ष. त्यापूर्वी रा.ग.जाधवांचे समीक्षात्मक लेखन नियतकालिकांतून वाचले होते. पुस्तके मुळातून वाचली नव्हती; पण त्यांची वाखणणी ऐकून होतो. माझा ‘मनातले घर’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि तो देण्यासाठी मी अनुराधा पोतदारांकडे त्यांच्या घरी गेलो होतो. तिथे रा.ग. जाधव पहिल्यांदा भेटले. मी त्यांनाही माझे ‘मनातले घर’ दिले. त्या… Continue reading मोठी माणसे ६
संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला – संतकवी रामदास भाग २
अकिंचनवरेण्योऽपि समर्थपदवीं गतः दासोऽपि यः किलो स्वामी साधुः कोऽपि राजते|| समर्थशिष्य विठोबाअण्णांनी सुश्लोक राघवामध्ये समर्थांचं असं मजेदार वर्णन केलं आहे. हा पुरुष भिक्षेकऱ्यांमधला श्रेष्ठ तरीही समर्थ पदवीला पोचला. हा दास… पण स्वामीपदालाही पोचला! प्रतिभेचं वरदान लाभलेला हा साधू कवीही! कवित्व कसं असावं? रसाळ, निर्मळ, प्रांजळ, त्यात असावे भक्तिबळ, असावे छंदोबद्ध… Continue reading संत पंत तंत काव्यविषयक लेखमाला – संतकवी रामदास भाग २
बेंगलोर डायरी ५
एखादे शहर सांस्कृतिकदृष्ट्या किती सजग आहे हे बघायचे असेल तर त्या शहरात असणारी संग्रहालये, नाट्यगृहे, सभागृहे बघितली पाहिजेत असे कुठेतरी वाचले होते. बेंगलोर शहरात बघायला काय आहे याची यादी देताना जुन्या गोष्टींबरोबरच नव्याने आलेली काही ठिकाणे म्हणजे संग्रहालये; त्यामुळे ही बेंगलोर डायरी फक्त बेंगलोरमधील नानाविध प्रकारच्या संग्रहालयांबद्दल. बेंगलोर शहर तसे… Continue reading बेंगलोर डायरी ५
क्रयशक्ती का विनिमय दर
‘खेड्याकडे चला!!’ महात्मा गांधीजींनी अशी हाक देशाला दिली. गाव-खेड्यांकडे लोकांचा ओघ वळून पर्यायाने खेड्यांचे सक्षमीकरण होईल असा हेतू यामागे होता. प्रत्यक्षात परिस्थिती आजही अगदीच विपरीत असलेली आढळून येते. गाव-खेड्यांतून शहरात, छोट्या शहरातून मोठ्या शहरात आणि मोठ्या शहरातून महानगरात जाण्याकडे सगळ्यांचा कल दिसून येतो आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करताना… Continue reading क्रयशक्ती का विनिमय दर
मुक्तछंद : कुलुपापलीकडले ब्रम्हांड !
बंगला पूर्णत्वाला गेला, नावाची पाटी लागली, छाती किंचित फुगली. खूप विचारपूर्वक केलेले बंगल्याचे ते महाद्वार, बाहेर जाळी, त्याच्यात भक्कम दार, टेहळणीसाठी असणारे ते सुरक्षित भोक आत नामांकित कंपनीचे भले भक्कम लॅच, त्याचे अनेक दातरे, वगैरे वगैरे. तो नतद्रष्ट दिवस, बायको माहेरी, गॅसवर उतू गेलेले दूध, मांजराने आडवी केलेली कचऱ्याची बादली,… Continue reading मुक्तछंद : कुलुपापलीकडले ब्रम्हांड !
चित्रपटांच्या रिमिक्सच्या जमान्यात…
ओह… गॉड! हा सुमारे १९७७ च्या आसपासचा चित्रपट असावा. मुळात रंगकर्मी असलेल्या जॉर्ज बर्न्स नावाच्या सुमारे ८० वर्षांच्या आणि उबदार आवाजाच्या नटाने त्यातील देवाची मध्यवर्ती भूमिका केली होती; पण त्या वेळी मात्र मुंबईत हा चित्रपट जेमतेम चार दिवस चालला. मला ह्या चित्रपटाची डीव्हीडी पहाण्याचा योग मस्कतच्या लायब्ररीमुळे लाभला. मन लावून… Continue reading चित्रपटांच्या रिमिक्सच्या जमान्यात…
अभिवाचन
ग्रंथाली प्रकाशित ‘मोरपिसं’ या अनुराधा गानू लिखित ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण या महिन्याच्या अंकापासून सुरू करणार आहोत; तत्पूर्वी लेखिकेचा परिचय… १९७८ सालापासून अमेरिकेत वास्तव्य होतं. टॅक्स आणि अकाउंटिंगचा स्वतःचा व्यवसाय. लॉस एंजेलिसच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं सक्रिय सहभाग. वाचन, लेखन, नाट्य, अभिनय याची आवड. स्थानिक संगीतकार गोपाळ मराठे यांनी… Continue reading अभिवाचन
उर्दू भाषा आणि उर्दू गझल भाग १
इतिहासातील नोंद म्हणून सांगायचे झाले तर – गोवळकोंड्याचा बादशाह अहमदअली कुतुबशहा ( १५६६ – १६११) याने प्रथम गझल हा काव्य प्रकार पुढे आणला असे मानले जाते. पिया बिन एक पल रहा जाये ना पिया बिन कुछ भी सहा जाये ना ही त्याने लिहिलेली आणि प्रकाशित झालेली पहिली गझल – पण… Continue reading उर्दू भाषा आणि उर्दू गझल भाग १
ग्रंथयात्रा – एक प्रवास (२)
ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर वेगवेगळे मराठी साहित्य प्रकार मांडत आहेत. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी… पंडिती परंपरेतील शेवटचे आणि सर्वांत प्रसिद्ध कवी मोरोपंत यांनी ‘श्लोककेकावली’ लिहिली. स्वतःचा उद्धार करण्यासाठी देवाची केलेली आर्त विनवणी हा या… Continue reading ग्रंथयात्रा – एक प्रवास (२)
आणिले टिपूनी अमृतकण
‘तुझे जाहले दर्शन वेडावलो आनंदाने माझे मला उमगेना काय मागावे मागणे…. तुझ्या हास्यातून आले स्वनातीत शब्द काही ममतेनं म्हणालास वरं ब्रूहि वरं ब्रूहि…. काय मागू गुरूदेवा तूच बोल माझ्या मुखे तुझ्या मुखी आले शब्द माझ्या मागण्यासारखे…. वेळ साधुनी मिळावी जठराग्निस आहुती माझे एकल्या व्यक्तीचे मागणे ते किती?…. साऱ्या विश्वासाठी द्यावा… Continue reading आणिले टिपूनी अमृतकण
इकबालच्या कवितेतील श्रीराम
प्रभू श्रीरामचंद्र भारतवासींचे दैवत मानले जाते. त्यांना भगवान नारायणाचे सातवे अवतार मानतात. नुकतेच अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण देशातच नव्हे; तर परदेशातही लोक रामभक्तीत डुंबून गेले होते. प्राचीन काळापासून रामाचा महिमा गायला जात आहे. वाल्मीकींनी संस्कृत भाषेत रामायण लिहून ठेवले. गोस्वामी तुलसीदास यांनी सुप्रसिद्ध महाकाव्य रामचरितमानस रचले.… Continue reading इकबालच्या कवितेतील श्रीराम
वाहतो ही दुर्वांची जुडी
*!! ससून हॉस्पिटल !!* आपल्याकडे असलेली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बऱ्याच वेळा नको त्या कारणांनी चर्चेत असते. ही व्यवस्था सदोष आहे, सुधारणांना खूप वाव आहे यात काहीच शंका नाही. अपुऱ्या निधीमुळे अडखळणारी,धडपडणारी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था व कसलेही नियंत्रण नसलेली खासगी व्यवस्था यांच्या कात्रीत सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. विमा कंपन्या व त्यांचा धुमाकूळ… Continue reading वाहतो ही दुर्वांची जुडी
स्वागत : आम्हीही भारताचे लोक
भारत माझा देश आहे. (काही लोक सोडून) सारे माझे बांधव आहेत अशीच जणू आपली प्रतिज्ञा असावी याची जाणीव करून देणारं ‘आम्हीही भारताचे लोक’ हे निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेलं पुस्तक सर्वसामान्यांच्या मनातल्या शुभ्रधवल भासणाऱ्या स्वतःच्याच प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. “आप के घर में छक्का पैदा हुआ है|” हे प्रसूतितज्ज्ञांचे उद्गार… Continue reading स्वागत : आम्हीही भारताचे लोक
महत्त्वाचे :
1. अंकात व्यक्त मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
2. अंकात प्रसिद्ध मजकुराचे कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करायचे असल्यास संबंधित लेखकाची परवानगी घ्यावी.
3. पत्र व्यवहारासाठी jaysss12@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
श्रेयनामावली
मार्गदर्शक: भानू काळे
संपादक: अनिल जोशी
व्याकरण सल्लागार: सुषमा जोशी
व्यवस्थापन मंडळ: अजित कानिटकर, अनिल शिदोरे, उमाकांत घाटे, स्नेहा अवसरीकर
तंत्र साहाय्य: मिहिर जोशी, स्नेहल आपटे

अनुराधा गानू यांच्या मोरपिसं’ या ललित लेखांच्या अभिवाचनाची शृंखला आपण या महिन्याच्या अंकापासून सुरू करत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
अगदी थोडक्या वेळात ,अतिशय महत्त्वाचा आशय ,उत्तम वाचनाने आमच्यापर्यंत पोहोचवलात त्या बद्दल धन्यवाद!!!