गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…
कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे अनेक फेस्टिव्हल भरत असतात, फक्त … Continue reading गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…
