‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग
मानवजातीच्या विकासप्रक्रियेत समाजाचं रूप सतत बदलत गेलं. अविकसित अवस्थेत माणसाचे प्रमुख प्रश्न होते : अन्न, निवारा आणि उपजीविका. जगण्यासाठी लागणाऱ्या या तीन गरजाच त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होत्या. संघर्ष होता फक्त अस्तित्व टिकवण्याचा. हे आदिमानवाच्या स्थितीचं वर्णन आहे का? नाही! अगदी स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत होती. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त ‘जगणं’ – एवढंच! हळूहळू भारतीय समाज विकासाच्या टप्प्यात प्रवेश करू लागला. माणूस … Continue reading ‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग
