कविता : फेब्रुवारी २०२६
खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे गेली काही वर्षे हळूहळू पण सारखे सारखे असेच वाटत राहते की येणाऱ्या प्रत्येक क्षणाक्षणात पूर्वी विविधतांच्या सहअस्तित्वात नटलेला आणि रमलेला माझ्या कल्पनेतील शांत भारत आज अशांत,अस्वस्थ आणि उदास आहे पदोपदी तो मृत्यूच्या उरलेल्या घटका मोजत आहे खरंच माझा भारत आज मृत्युशय्येवर आहे माझ्या भारतातील धर्मसहिष्णुता आज बधिर झाली आहे की हरपली आहे ते काळच पुढे ठरवेल आज मात्र ती … Continue reading कविता : फेब्रुवारी २०२६
